एका कर्करूग्णाला मदतीचा हात देऊन येथील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले. खाकी वर्दीतील पोलीस दिसला की सर्वांनाच धाक वाटतो. कायदा आणि सुव्यवस्था राबविताना अनेकदा पोलिसी खाक्या जनतेला सहन करावा लागतो. ...
शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान ...
तालुक्याच्या टाकळी सलामीचे नागरिक गत अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमानंतर त्यांच्या वाट्याला आला. हक्काच्या जागेसाठी चाललेली गावकऱ्यांची लढाई अखेर संपुष्टात आली. ...
ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती उशिरा दिल्याचे कारण पुढे करत विमा दावा नाकारणाऱ्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या नायगाव येथील धीरज उत्तमराव भितकर यांनी दाखल केलेल्या तक्रारप्रकरणात हा निर्णय दे ...
मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण असतानाही, केंद्राने ते केवळ २ टक्के केले आहे. या विरोधात मराठा सेवा संघाने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली. ...
जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेते पद बदलविण्यात आले आहे. आता बाळा पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील नवीन गटनेते बनले आहे. ६१ सदस्यीय जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य निवडून आले होते. ...
छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात दीड लाखाच्या आतील कर्ज अंशत: माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे. ...
शहरात गोळा झालेल्या कचºयामधील प्लास्टिक वेगळे करून खतनिर्मिती करण्याचा प्रयोग नगरपालिका हाती घेणार आहे. त्यासाठी सॅग्रिकेशन मशिनचा वापर केला जाणार आहे. हा प्रयोग राबविण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासन इंदूर आणि सांगलीचा दौरा करणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने खासगी गोदाम अधिग्रहित करून धान्य साठविण्याची तयारी सुरू केली. मात्र या गोदामात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथे धान्य घेऊन जाणारे ट्रक मधातच फसतात. ...