जिल्ह्यातील रद्द झालेल्या आठ हजार सिंचन विहिरींना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंजुरी बहाल करून त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. ...
गतवर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशी उध्वस्त झाली. तरीही यावर्षी जिल्ह्यात कपाशीचाच सर्वाधिक पेरा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात चोर बीटी बियाणे विकले गेल्याने कृषी विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली आहे. ...
गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही. ...
शहर व परिसरातील बेवारस भूखंडांवर स्थानिक भूमाफियांनी वक्रदृष्टी फिरविली असून अनेक भूखंड गिळंकृत केले. दुय्यम निबंधक कार्यालयातून खातरजमा केल्यास अनेकांचा ‘आपणच भूखंडांचे मालक आहोत’, या भ्रमाचा भोपळा फुटण्यास वेळ लागणार नाही. ...
विधान परिषदेसाठी काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अॅड. निलय नाईक बिनविरोध निवडले गेले असून त्याच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. या निमित्ताने पुसदला पहिल्यांदाच एक नव्हे तर तीन आमदारांची लॉटरी लागली आहे. ...
इतर मागासवर्गावर (ओबीसी) होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित ओबीसी आरक्षण बचाव समितीने सोमवारी भरपावसात जिल्हा कचेरीवर धडक दिली. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. स्थानिक तिरंगा चौकात पावसातच सभा घेण्यात आली. ...
जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला. ...
गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यात हाहाकार उडाला आहे. पावसामुळे नदी-नाले फुगले असून निर्गुडा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने सोमवारी नाग ...