सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली. ...
रोजगारासाठी परप्रांतात भटकंती करणाऱ्या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी शहरातच उपलब्ध होणार आहे. ४७ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) होणार आहे. मुंबई मंत्रालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांनी यासाठी शुक्रवारी जागेची ...
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील तहसीलसमोर प्रहार जनशक्तीने साखळी उपोषण सुरू केले. चार दिवसानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे. ...
डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाची शिकार करण्यासाठी आंध्रप्रदेशातून शार्प शूटर शहाफत अली खान नवाब याला वन खात्याने बोलविले होते. मात्र त्याला वन्यजीव प्रेमींचा तीव्र विरोध होता. ...
कधी काळी डिटेक्शनमध्ये माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या काही महिन्यात गंभीर गुन्ह्यांच्या डिटेक्शनचा जोरात धडाका लावला आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेचे प्रमाण वाढले आहे. ...