गेल्या तीन वर्षांपासून टळत चाललेले ‘शाळा बंद’चे संकट यंदा अटळ आहे. जिल्ह्यातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात शाळांच्या संख्येवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ...
विदर्भात उष्णतेची लाट आहे. पारा ४५ अंशाच्या वर आहे. शहरातील नागरिक दहाच्या आत घरात आणि गावगाडा भरउन्हातही शेतशिवारात राबताना दिसत आहे. उन्हाळवाहीची कामे आणि वॉटरकप स्पर्धेसाठी गावकरी मेहनत घेत आहे. तर दुसरीकडे लग्नातील वºहाडाला भरउन्हातही नाचण्याचा म ...
शिक्षक भरतीमधील आर्थिक देवाणघेवाण थांबवून पारदर्शक आणि त्वरेने भरतीप्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन पद्धती अवलंबण्यात आली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळलेली आहे. ...
लसीकरण हा बाळाच्या संगोपणातला महत्वाचा घटक मानला जातो. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा आणि अत्यंत सोपा मार्ग आहे. मात्र यामध्ये ऑनलाईन नोंदणी खोडा ठरत आहे. ...
शाळेत अडगळीत पडलेल्या कपाटातील पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांची पाहता-पाहता मैत्री झाली. दररोज फावल्या वेळात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वाचनालयात बसून विविध प्रकारची पुस्तकं चाळत बसतात. ही किमया बाभूळगाव तालुक्याच्या सावर येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. ...
कुठलीही कामे अंधार पडण्यापूर्वी उरकण्याची घाई केली जाते. मात्र नेर तालुक्यात अंधार पडल्यानंतर कामाला सुरुवात होते. अलीकडे सुरू झालेले हे फॅड कामांच्या दर्जाविषयी साधार शंका निर्माण करणारे आहे. अशा कामांना अधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे. ...
गुन्हेगारी टोळ्यांचे शहर म्हणून यवतमाळची कुप्रसिद्धी आहे. वरदहस्तातून यवतमाळातील डॉनचा खून झाला. या खुनापाठोपाठ अनेक महत्वाकांक्षा असलेले भाई सक्रिय झाले आहेत. अल्पवयीन मुलांना नादी लावून त्यांच्या जीवावर आपली दहशत निर्माण करण्याचा गेम सुरू आहे. ...
तहान लागल्यावर विहीर खोदणे, हा प्रकार प्रशासन नेहमीच करते. मात्र आग लागल्यावर पाणी शोधणे हाही प्रकार आता केला जात आहे. ४५ अंशांपर्यंत चाललेल्या तापमानामुळे इमारतींमध्ये आगी लागण्याची दाट शक्यता आहे. ...
गेल्या चार दिवसांपासून भडकलेले तापमान रविवारीही ४५ अंशाच्या पलिकडे गेले होते. वाढत्या तापमानामुळे जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी दुपारी प्रचंड तापमानामुळे दिग्रस येथे उभ्या आॅटोरिक्षाने पेट घेतला. ...
शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिंगाडा तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना ‘लोकमत’ने ही बाब वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढे आणली. त्याची दखल घेत आता या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. लवकरच हा तलाव कात टाकणार आहे. ...