जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी एजंसीला किमान दोन हजार संगणक लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येच उपलब्ध होऊ शकतात. ...
वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व पांढरकवडा उपविभागातील झरी या तीन तालुक्यातील ग्रामीण नागरिकांची पाण्यासाठी अक्षरश: होरपळ सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने या नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला ...
येथील वाय पॉइंटवर सतत लहान-मोठे अपघात होत असून हा पॉर्इंट अत्यंत धोकादायक झाला आहे. नेहमीच भरधाव वाहने जाणाऱ्या वाय पॉइंटवरील रस्त्यावर असलेले गतीरोधकही काढण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
निवडणुकीच्या कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहे. त्यामुळे सुविधेत वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केली. ...
ग्राहकांना योग्य गुणवत्तेची वीज मिळावी याकरिता महावितरण सुधारित बिलिंग प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी महावितरणतर्फे ग्राहक जनजागृती शिबिर घेण्यात आले. ...
जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती. त्यातच लोकसभेच्या निवडणुका. त्यामुळे माफीच्या घोषणेची-आश्वासनांची अपेक्षा असतानाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीक कर्जाची वसुली आत्ताच ३०० कोटींवर पोहोचली आहे. ...
राज्य शासनाच्या कोषागारात महसुलाची भर टाकण्यात परिवहन विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०१८-१९ या आर्थिक वर्षात शासनाला घसघशीत महसूल गोळा करून दिला आहे. ८ कोटी ७१ लाख ४९ हजार रुपयांची गंगाजळी जमा केली. ...
निराधार माणसांना हा समाज उपाशी राहू देत नाही. घासातला घास देण्यासाठी दानशूर लोक तयार असतातच. उमरीच्या वृद्धाश्रमाने तर याचा वास्तूपाठच घालून दिलेला आहे. पण याच वृद्धाश्रमातील १०८ वृद्ध मायबापांचा कंठ पाण्यासाठी कसाविस झाला आहे. भर उन्हाळ्यात पाण्यासा ...
शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प आजही भरलेले आहेत. निळोणा प्रकल्पात ३९ तर, चापडोह प्रकल्पात ५२ टक्के पाणी आहे. पुढील काळात सध्याच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. ...