आमदार ख्वाजा बेग यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. आर्णी शहराची परंपरा शांतताप्रिय आहे. आर्णीत राहणारे लोक चांगले असून त्यांचा चांगुलपणा वेळोवेळी सिद्धही झाला आहे, असे मत आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले. ...
शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. महसूल कर्मचाऱ्यांनी सहा टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. बुधवारी मागण्यांसदर्भात मंत्रालयात चर्चा झाल्यावरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपस ...
शिवशाही बस क्रमांक एमएच २९-बीई १०६४ ही प्रवासी घेऊन यवतमाळवरून नागपूरकडे जात होती. दरम्यान विरुद्ध दिशेने मेटॅडोअर (क्रमांक एमएच २४-जे६०६३) यांच्यात धडक झाली. चौपदरी रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असल्याने चापर्डा गावाजवळ एकेरी वाहतूक सुरू होती. याम ...
नागपूर रोडवर असलेल्या चापर्डा शिवारात गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास शिवशाही बस व मेटॅडोरच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर १५ जण जखमी झाल्याची घटना घडली. ...
मी तसा ‘अॅव्हरेज’ गुण मिळविणारा विद्यार्थी होतो. पण शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे मीही शिष्यवृत्ती मिळवित गेलो. त्यातून प्रोत्साहन मिळत गेले. मे आज जो काही आहे, ते केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच. आमच्या चंदीगडच्या शिक्षकांसोबत मी आजही सतत ...
यवतमाळ : वडील इंडियन रेल्वेत ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत होते. अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना डीवायएसपी म्हणून पदोन्नती मिळाली. मुलाने ... ...
महागावसारख्या गावात राहून नांदेड येथून एलएलबी व एलएलएम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले. तेथेही अभ्यासाची चुणूक दाखविल्याने टॉपर राहता आले. आई, गुरुजन व पती या सर्वांनी केलेले मार्गदर्शन माझ्या आजवरच्या वाटचालीत अत्यंत बहुमोल ठरणारे आहे. ...
२०१४ मध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये २० लाख २५ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. ३१ आॅगस्टच्या अंतिम मतदार यादीत २१ लाख ७२ हजार १७४ मतदारांची नोंद करण्यात आली. गत पाच वर्षात एक लाख ४६ हजार ३३१ मतदार जिल्ह्यात वाढले आहेत. ...