यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणीची वेळही लांबली होती. आता सोयाबीन हाताशी आलेले असताना परतीचा पाऊस अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीनला कोंबे फुटली आहे. कपाशीची बोंडे सडली आहे. हरभराही करपून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
लक्ष्मीपूजनानंतरही गायगोधन, भाऊबिजेपर्यंत दिवाळीची बाजारपेठे तेज असते. यंदा मात्र सोमवारी यवतमाळातील मेनलाईन चक्क सकाळी ११ वाजतापर्यंत बंद असल्यासारखी स्थिती होती. त्यानंतर दुकाने उघडली, तरी ग्राहकांची वर्दळ अत्यंत विरळ होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स ...
शेतकऱ्यांनी दिवाळी सणासाठी मळणी यंत्रातून सोयाबीन काढून विक्री केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही शेतातच ढिग मारुन आहे. या पावसामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला. सोयाबीनच्या ढिगात पाणी शिरल्याने सोयाबीनला कोंबे फुटू लागली आहे. मोठ्या प्रमा ...
रस्ता तयार होतो न होतो तोच त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दिग्रस ते दारव्हा या राज्य महागामार्गचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरु करताना रस्ता संपू ...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा ...
पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाºया या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पि ...