जमियत उलामा-ए-हिंदच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालय परिसरात काही मान् ...
धर्माला कायद्याचा आधार बनविणाऱ्या सदर विधेयकाचा मुस्लीम बांधवांनी निषेध केला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. धर्माच्या आधारावरील हे विधेयक विभाजन करणारे आहे असा आरोप मुस्लीम बांधवांनी क ...
शासन निर्णयाविरोधात प्रत्येक जिल्हास्तरावर हिवताप विभाग हस्तांतरण विरोधी समितीची स्थापना करण्यात आली. गुरुवारी करण्यात आलेल्या धरणे कार्यक्रमप्रसंगी समितीचे अध्यक्ष सुभाष वानरे, अनिल परचाके, प्रकाश मुडाणकर, धनंजय मेश्राम, अनंता साबळे, रवी खडसे, दिनेश ...
जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य शिवसेनेकडे आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेला पछाडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत संधान साधले. यात तीन पक्षांनी अपक्षांसह सत्ता स्थापन केली होती. चार महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेना व भाजपची युती झाल्याने दोन ...
वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेकरिता १८३.७९२ किलोमिटरचा लोहमार्ग तयार करण्यात येत आहे. या लोहमार्गाकरिता ११४४.८५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या अंतिम निवाड्याचे काम आटोपले आहे. ९५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन या रेल्वे प्रकल्पात गेली आह ...
अनेक शौकिनांनी कुंटणखान्यात पैसा उडविण्यासाठी चोरी करण्याशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही. यातूनही शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता पोलीस वर्तुळातील काही ज्येष्ठांनी वर्तविली आहे. पिटाची कारवाई करताना उगाच बदनामी ओढविली जाते. त्यामुळे कुणी ...
शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे ...
या टोळीकडून यवतमाळ जिल्ह्यासह आदिलाबादमधील अनेक गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. यांनी हा तांबा तार विकलेल्या व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी रडारवर घेतले आहे. या आरोपींना यवतमाळ जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतल्यास येथील विद्युत रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांचा छडा ...
रबीचा हंगाम असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. अशातच परिसरामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पट्टेदार वाघ आणि चार बिबटही येथे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळगाव येथील सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी तर वनविभाग ...
नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहरातील प्रमुख विकास कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी सर्व समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. शहरातील प्रभाग-१ ते २८ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता डांबरी पॅच रिपेअरिं ...