नाना-नानी पार्क टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. त्यांना हटकणाऱ्यांवरच चाल केली जाते. या प्रकारात एखादी गंभीर घटना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रार करून याठिकाणी सुरक्षा रक्षक देण्याची मागणी करण्य ...
पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते. वणी विभागात बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकºया ...
एनर्जी फूड’चे पाच कट्टे मंगळवारी सकाळी येथे रस्त्यावर आढळल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. अंगणवाड्यांमार्फत या वस्तूचे वितरण बालकांना केले जाते. फेकलेले कट्टे नेमके कुठले असावे याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. येथील बसस्थानकाच्या कॉर्नरवर ह ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीतील समांतर आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. या प्रकरणात न्यायालयाने विद्यमान संचालक मंडळ कायम ठेऊन २० फेब्रुवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश जारी केले. परंतु राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स ...
न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी तपास अधिकाऱ्यासोबतच अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. त्याअंती जाऊन न्यायाधीशांकडून निकाल दिला जातो. बरेचदा आरोपींनाच संशयाचा फायदा मिळतो. खून, प्राणघातक हल्ला, महिलांवरील अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार यासारख्या गुन्ह्यांच ...
शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी ...
वणी तालुक्यात ४३ हजार ३५० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यावर्षी कपाशी पिकाची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र कापूस फुटण्याच्या काळातच या भागात परतीच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. मुळात परतीच्या पावसामुळे कपाशीवर फवा ...