सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला या पुरोगामी संघटनांनी विरोध केला. या कायद्यामुळे संविधानाचे कलम १४, १५ व २१ चे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. नागरिकांच्या अधिकारांना तडा जात असून या कायद्याआडून देशात जाती-धर्मात भांडण लावण्याचे काम केंद्र सरकार करीत असल् ...
यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात ...
पंचफुला भीमराव चव्हाण (४५) असे या महिलेचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी होती. पंचफुला काही दिवसांपूर्वी उपचाराकरिता येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली होती. मात्र नंतर ती अचानक बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत पडले होते. दरम्यान दोन ...