पत्नीशी झालेल्या वादात एका क्रुरकर्मा पित्याने आपल्या दीड वर्षीय पोटच्या गोळ्याला जमिनीवर आदळून ठार केल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पांढरकवडापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने पंचक्रोशी ...
निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. ...
कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात प्रत्येक गावातील व बाहेरगावावरून आलेल्या नागरिकाची माहिती गोळा करण्याचे काम आशा व अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आले. याशिवाय तलाठी, ग्रामसेवकसुद्धा ग्रामपातळीवर कोरोनाशी लढा देत आहे. आशा व अंगणवाडीसेविक ...
यवतमाळात गत आठवड्यात अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 98 वरून 7 वर आला. यापैकी आता पुन्हा दोन जण बरे झाले असून त्यांना आयसोलेशन वॉडार्तून सुट्टी देण्यात आली आहे. ...
मुलगा सतत मोबाईलच्या नादी असतो तो कोणतेच काम करीत नाही हे पाहून संतापलेल्या वडिलाने मुलाचा चार्जिंग असलेला मोबाईल फोडला. यावरून संतापलेल्या मुलाने थेट वडिलावर हल्ला चढवत खाटेच्या ठाव्याने जीव जाईपर्यंत डोक्यात प्रहार केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वा ...
श्रावणबाळ योजनेचे पैसे काढण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या नेर येथील शाखेत नागरिकांनी गर्दी करून रेटारेटी सुरु केली आहे. सोमवारी सकाळपासून बँकेसमोर नागरिक जमा होऊ लागले होते. त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही कोणी त्यांना जुमानत नव ...
दीड वर्षीय चिमुरड्याला क्रूरकरम्या पित्याने जमिनीवर आदळून ठार मारल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री पांढरकवडा तालुक्यातील गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. ...
कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. ...
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुंबई, पुणे आदी महानगरासह परप्रांतात अडकून पडलेले नागरिकांचे लोंढे पुसद शहर व तालुक्यात परत येत आहे. तालुक्यातील एका गावातील मूळचा रहिवासी असलेला एक ४५ वर्षीय इसम मुंबई येथे गेल्या १५ वर्षांपासून सुरक्षा रक्षक (सीक्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्ना ...