मार्च महिन्यापासूनच एक लाखावर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लागली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्च पेड इन एप्रिलमध्ये ५० टक्के, ७५ टक्के असे वेतन देण्यात आले. उर्वरित रक्कम लगेच देण्यात येईल, असे सांगितले गेले. उर्वरित रक्कम तर मिळालीच नाही, एप्रिल ...
साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे ...
नेताजी चौक परिसरातील एका कॉम्पलेक्समध्ये वास्तव्याला असलेला ४५ वर्षीय इसम औरंगाबाद येथून परत आला. त्याला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होत होता. त्याने शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. डॉक्टरांना संशय आल्याने शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. ...
राज्यात ऐन पावसाळ्यात विविध भागात सातत्याने वीज खंडित होत आहे. महावितरण कंपनी त्यासाठी ‘मान्सूनपूर्व कामे’ असे कारण सांगते. परंतु प्रत्यक्षात अनेक विद्युत उपकेंद्रांची देखभाल-दुरुस्तीच न झाल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...
सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी बँकांनी पत पुरवठा करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले. बँकर्स कमिटीने त्या दृष्टीने वाढीव कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने निर्णय घेतला. आरबीआयने राज्य शासनामुळे उद्देशालाच खिळ घातली आहे. ...
यवतमाळ शहर व जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने शेतकऱ्यांना बियाणे विक्री केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे या ...
अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ११ हजार ४३० शिबिरे झाली. यातही यवतमाळ जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चार हजार १०८ आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ३४ हजार ८०० रुग्णांना लाभ देण्यात आला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्याल ...
शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २० वर पोहोचली आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला मुंबईवरुन आलेला एक व्यक् ...
३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली. ...