महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून येत्या २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. येथील बाजोरिया लॉनमधील निवडक आणि विश्वासू ...
शिक्षकांकडे निवडणुकीशिवाय दुसरे कोणतेही अशैक्षणिक कार्य दिले जाणार नसल्याचे शासनाने यापूर्वी घोषित केले होते. तथापि आता शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातील झाडे मोजण्याचे ...
तालुक्यातील २७ गावातील पाण्याचे नमुने तपासणी होऊन आले असून, ते फ्लोराईडयुक्त असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये भितीचे ...
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान तापाचे रुग्ण आढळतात. अशी नोंदच आहे. मात्र या वर्षी तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत दोन हजार ४२४ तापाचे रुग्ण आढळून आले आहे. ...
मेसचे कंत्राट संपल्याने गेल्या चार दिवसांपासून उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच समाज कल्याण विभागाने कंत्राट देऊन विद्यार्थ्यांच्या भोजनाची ...
विद्यार्थ्यांमध्ये आदर्श मूल्य रुजविण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात असताना येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने मात्र त्यातच ‘मूल्य’ शोधले आहे. मूल्यशिक्षणाशी संबंधित ...
अनेक शासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत़ सामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नाही़ मात्र कर्मचारी आणि अधिकारी मस्त असून सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ...
उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी ...
आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत असताना महागाव तालुक्यातील शिरपूर येथील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून अभ्यासाचे धडे ...
आवश्यक तेवढे शिक्षक देण्यास चालढकल होत असल्याने केळझरा (वरठी) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे पालकांनी बंद केले आहे. गेली तीन दिवसांपासून कार्यरत ...