यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती. ...
एका किराणा दुकानासह घराला आग लागली. या आगीत दिवाळीसाठी भरुन ठेवलेला किराणा आणि घर भस्मसात झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न ...
मूल होत नसल्याने एका विवाहितेचा पती आणि सासरच्या मंडळींनी छळ केला. हा छळ असह्य झाल्याने तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना घाटंजी तालुक्यातील जरूर येथे घडली. ...
निवडणुकांमधील प्रचार सभांमध्ये उसळणाऱ्या गर्दींवरून विजयाचे गणित मांडले जाते. त्यामुळेच प्रत्येक उमेदवार आपल्या नेत्याच्या सभेला गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न करतो. शहराच्या ठिकाणी होणाऱ्या सभांना ...
दचकलात ! होय हे खरे आहे. पुण्याला ट्रॅव्हल्सने जायचे असेल तर २८०० रुपये मोजावेच लागतील. एसटी बसच्या भाड्याच्या तब्बल पाच पट भाडे ट्रॅव्हल्सधारक आकारत आहे. सणा-सुदीच्या काळात ...
काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे़ पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत ...
झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न बघणाऱ्या सरकारच्या लालफीतशाहीत अडकून येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना आठ वर्षानंतरही हक्काचे घरकूल मिळू शकले नाही. ...
विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होण्यापूर्वी यवतमाळ विधानसभेतील लाडखेड, वडगाव गाढवे व बोरीअरब सर्कल दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा हा ...
राखीव वनातील चारशेवर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून कोट्यवधी रूपयांचा लाकूडसाठा तस्करांनी लंपास केला. हा गंभीर प्रकार जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा बिटमध्ये उघडकीस आला. ...