स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी महाराष्ट्र, मुंबई व इतर राज्यांच्या मागणीपेक्षाही जुनी असल्याचे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालय (दिल्ली) चे अधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले. ...
भूमिगत ओएफसी केबल टाकण्याच्या कामासाठी मशीनने खोदकाम करताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. अवघ्या तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. ...
खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे. ...
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे. ...
जिवंत विद्युत तारांची एकमेकांना घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांनी दुकानांना अचानक आग लागली. पाहता-पाहता या आगीने तब्बल सात दुकाने आपल्या कचाट्यात घेतली. ...