तालुक्याला लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या वर्धा नदी पात्रातील कोसारा (सावंगी) रेती घाटातून रात्रंदिवस खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन अद्याप निद्रीस्थ असल्याचे दिसून येते़ ...
तालुक्यात पाणीटंचाई ही वर्षभरही कायम असते. उन्हाळ्यात तर अतिशय भीषण परिस्थिती असते. त्यामुळे तालुक्यात कुठे ना कुठे टँकर सुरूच असतो. आता मात्र पुसद तालुक्याला टँकरमुक्त करण्यावर जिल्हा ...
पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करून सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत योजना सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविली जात आहे. त्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातून शिवसेनेचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर होताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला संधे नाकारल्यास जिल्ह्यात शिवसेना वरचढ ...
मारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात ...
बँकांकडून सक्तीची वसुली होत नसल्याचे कितीही दावे करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात मात्र बँकेचे वसुली पथक घरोघरी फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे. ...
महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था राळेगावमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. या संदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांनी पुढे येवून ठेवीदारांच्या समर्थनार्थ अभिकर्त्यांसह वेळोवेळी विविध आंदोलने केली. ...
सर्व मानवजात एकाच ईश्वराची संतान आहे. ईश्वर भक्तीसाठी कोणत्याही पुरोहिताची अथवा मध्यस्थाची गरज नाही. विश्वरूप निर्मिकाला ओळखून स्वत:ला ओळखा, बहुमूल्य जीवनात चांगली कामे करून ...
माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात ...
यवतमाळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा अडीच कोटींच्या सफाई कंत्राटावरुन चांगलीच गाजली. या न्यायप्रविष्ठ प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांनी काही एक मत व्यक्त करण्यास नकार दिल्याने ...