राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२ ...
आर्णी शहरातील महिलांनी देशी दारू दुकानांविरोधात आवाज उठवित जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक दिली. यावेळी महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ...
बेघरांना हक्काचे घर मिळावे याउद्देशाने सुरू करण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या उद्देशाला उमरखेड तालुक्यात तडा दिला जात आहे. जवळपास ८४० घरकुलांचे हप्ते उचलून बांधकाम केलेच नसल्याचे पुढे आले आहे. ...
ग्रामीण प्रतिभेला आत्मविश्वासाचे पंख लाभले की, आकाश झेप घेतल्याशिवाय राहत नाही. घाटंजी सारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील एका विद्यार्थिनीने तयार केलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची ...