वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य वीज ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. महिन्याकाठी हजारो रुपयाच्या घरात वीज बिल दिले जात आहे. यामुळे त्रस्त झालेल्या कळंब चौक, इस्लामपुरा, ...
एका मद्यपी पतीचा जाच असह्य झाल्याने संतापाच्याभरात पत्नीनेच कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना राळेगाव तालुक्यातील पार्डी येथे उघडकीस आली. घटनेनंतर त्याचा खून ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या नगदी पिकाचे उत्पादन तब्बल १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून शेतकऱ्यांचे तब्बल ४९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...