वाघोली व केगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील विठ्ठल डवरे (३४) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी येथे एका हॉटेलमध्ये रंगेहात पकडण्यात आले. ...
प्रशासन गतिमान करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
राज्य शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ हजार ४२० सौरपंप वितरित केले जाणार आहे. ...
बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. ...
पोलीस ठाण्यांमधील ब्रिटिशकालीन स्टेशन डायरी आता हद्दपार होत आहे. या स्टेशन डायरीची जागा आता संगणकातील आॅनलाईन एफआयआरने घेतली आहे. ...
मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. या आनंदाच्या काळात गर्भवतीला डोहाळे लागतात. ...
परंपरागत पिकांमुळे कर्जाचा डोंगर वाढत असल्याने पुसद व उमरखेड उपविभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. ...
जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या क्षेत्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत यवतमाळच्या केंद्रीय विद्यालयातील .... ...
प्रेमविवाहाला विरोध होत असल्याचे पाहून एका प्रेमीयुगुलाने चक्क पोफाळी पोलीस ठाणे गाठले. ...
जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ...