कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या बेंबळा प्रकल्पाचे वास्तव अनुभवण्यासाठी जनमंचच्या पुढाकारात विदर्भ सिंचन शोध यात्रेने रविवारी कालवा क्षेत्रातील ३० किलोमीटरचा प्रवास केला. ...
चुलत भावाशी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन परतणाऱ्या तरुणावर पत्नीसमोरच चाकूचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना अर्जुना घाटात रविवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...
देशभरात धाडसत्र सुरू कराधान्याचे पॅकिंग करून विक्री करणाऱ्यांची नजर आता तांदूळ आणि गव्हाकडे गेली आहे. ग्राहकांनी काय खरेदी करावे आणि काय करू नये, यावर भाववाढीचे गणित अवलंबून असल्याचे देशमुख म्हणाले. पावसामुळे पीक खराब झाल्यानंतर यंदा डाळवाढ होणार असल ...
धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन हस्तगत करायची अन् त्यावर धरण बांधायचे. प्रत्यक्षात धरणाच्या निर्मितीनंतर प्रकल्पातील पाणी परस्पर उद्योगांकडे वळते करायचे. ...