वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे रानडुकर, रोही अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी वन विभागाच्या परवानगीची वाट पाहू नये, ... ...
मोबाईलवर बोलत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणीला खुद्द पालकमंत्र्यांनीच वाहतूक नियमांचे डोज देत खडेबोल सुनावले. ...
संपूर्ण देश भ्रष्टाचाराने पोखरला आहे. अशा स्थितीत तेलंगणातील कारागृहाने वर्षभरापासून भ्रष्टाचारमुक्ती केली आहे. ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान वाटपात घोळ झाला आहे. ...
विस्तीर्ण परिसर असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात सुरक्षा रक्षकच नसल्यामुळे येथील परिचारिकांचा जीव धोक्यात आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात पूर्णत: दारूबंदी लागू करावी या मागणीसाठी सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. ...
तहान लागण्यापूर्वीच... : उन्हाळ्यातील टंचाईसाठी आराखडा तयार ...
जिल्ह्यातील ठाणेदारांची कामगिरी सुधारावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ग्रुप कॉलच्या माध्यमातून आढावा घेणे सुरू केले आहे. ...
येथील न्यायालय परिसरात चेक बाऊंस प्रकरणातील आरोपीला घेऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकाविण्यात आले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेही महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर राज्यात सेवा हमी कायदा ... ...