शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची कचेरीवर धडक

By admin | Updated: January 5, 2017 00:11 IST

कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बळीराजा पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा क चेरीवर धडक दिली.

महिलांचा लक्षणीय सहभाग : बळीराजा पार्टीचे प्रशासनाला निवेदन सादर
यवतमाळ : कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बळीराजा पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा क चेरीवर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडून होणाऱ्या गळचेपीचा निषेध नोंदविला. फलक उंचावून मागण्यांकडे लक्ष वेधले.
येथील पोस्टल ग्राउंडवरून निघालेला मोर्चा विविध मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मोर्चेक ऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी रेटून धरली. कापूस, सोयाबीन पिकांना खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, शेतातील मोटारपंपाचे वीज बिल माफ करावे, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या व्यवहाराकरिता पर्यायी मार्ग त्वरित काढण्यात यावा, भूमी अधिग्रहण न करता जमीन भाडेतत्वावर देण्यात यावी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार आणि महिलांना स्कॉलरशीपप्रमाणे व्होटरशीप लागू करावी, बचतगटांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनीवर कारवाई करावी, वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. विदर्भ मुख्य महासचिव विठ्ठलराव दर्वे, जिल्हाध्यक्ष राजन भुरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी अंकुश विरुटकर, संदीप भगत, देवरावजी मासाळ, विलास महल्ले, शिवाजी तिरमारे, सिध्दार्थ गायकवाड, ज्ञानेश्वर आसुटकर, विजय डबुरकर, गजानन फाळे, समिर गावंडे, रमेश वरठी, रूपेश शिदोडकर, अश्वजित शेळके उपस्थित होते. (शहर वार्ताहर)