शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जलसंधारणामुळे शेती झाली उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:12 IST

घाटंजी तालुक्यातील सावरगाव मंगी येथे जलसंधारण विभागामार्फत खोदकाम सुरू आहे. या विभागाने कोणतेही नियोजन न करता व स्थानिक शेतकऱ्यांना सूचना न देता खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रबीच्या हंगामातील पिके धोक्यात आली.

ठळक मुद्देसावरगाव मंगी : शेतकऱ्यांवर कोसळले संकट

अब्दुल मतीन ।लोकमत न्यूज नेटवर्कपारवा : घाटंजी तालुक्यातील सावरगाव मंगी येथे जलसंधारण विभागामार्फत खोदकाम सुरू आहे. या विभागाने कोणतेही नियोजन न करता व स्थानिक शेतकऱ्यांना सूचना न देता खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रबीच्या हंगामातील पिके धोक्यात आली.सावरगाव मंगी येथील रामराव चौधरी, भाऊराव चौधरी, वामन चौधरी, कमल चौधरी या शेतकऱ्यांच्या शेत गट नं. १६३/१ मध्ये जलसंधारण विभागाने मनमानीपणे खोदकाम सुरू केले. त्याची पूर्वसूचना दिली नाही. यामुळे शेताला लावलेले तार कुंपन नष्ट झाले. शिवाय या भागातील शेतकऱ्यांनी सिंचनाकरिता पाईप लाईन टाकली होती. या खोदकामात संपूर्ण पाईप लाईनही फुटली आहे. सुमारे ३५ पाईप उखडले गेले. ऐन हंगामात शेतशिवारात जेसीबी फिरविल्याने सोयाबीन, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले.सिंचनाची सोय नसल्याने गहू, हरभरा आता वाळण्याच्या मार्गावर आहे. उपविभागीय अभियंत्यांनी हे काम करताना स्थानिक शेतकºयांना सूचना दिल्या नाही. त्यामुळे नेमके खोदकाम कुठे करायचे हे लक्षात न येता शेताच्या बांधावर, तर काही ठिकाणी मधोमध खोदकाम केले. यामुळे आता जमीन पडिक राहण्याची स्थिती निर्माण झाली. तातडीने कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकºयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती