शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

दिग्रसचे धरण ठरतेय मृत्यूचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 5:00 AM

नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आतापर्यंत काहींचा जीव गेला आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्यावर शेती सुजलाम् सुफलाम् होत आहे. सोबतच शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र आता हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉटऐवजी मृत्यू केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनांदगव्हाण, अरुणावती : सुरक्षा यंत्रणा नाही, आतापर्यंत अनेकांचे गेले बळी

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले नांदगव्हाण व अरुणावती धरण मृत्यूचे केंद्र ठरत आहे. गेल्या काही दिवसात या धरणात पडून अनेकांचे बळी गेले आहे.नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आतापर्यंत काहींचा जीव गेला आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्यावर शेती सुजलाम् सुफलाम् होत आहे. सोबतच शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र आता हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉटऐवजी मृत्यू केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.धरणावर संबंधित विभागाने कोणतीच सुरक्षा व्यवस्था उभारली नाही. यावर्षी पावसामुळे नांदगव्हाण धरण ओव्हरफ्लो झाले. अरुणावती धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. धरणाचे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी अनेकजण भेटी देतात. मात्र त्यापैकी काही जण घरी परत पोहोचू शकत नाही. आतापर्यंत स्टंटबाजीच्या नादात काहींचा जीव गेला. तरीही सुरक्षात्मक पावले उचलण्यात आली नाही.प्रेमी युगुलांसाठी नंदनवननांदगव्हाण व अरुणावती धरणाचे ठिकाण म्हणजे प्रेमी युगुलांसाठी नंदनवन ठरत आहे. त्यांची नेहमी या परिसरात रेलचेल असते. त्यातूनही अनेक अघटित घटना घडतात. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी किमान प्रवेशद्वारावर सुरक्षा यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. दोन्ही धरणांवर लहान मुलेसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. त्यातूनही अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प