शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शेतकऱ्यांना रबी हंगामाची चिंता

By admin | Updated: October 14, 2014 23:24 IST

अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा

यवतमाळ : अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीनमध्ये तर शेतकऱ्यांची चक्क जनावरे सोडली. कपाशीलाही चार ते पाच बोंडे आहे. या दोनही नगदी पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरणार नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून आशा आहे. मात्र मशागत आणि बी-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांजवळ पैसेच नाही. याशिवाय हरभऱ्याचे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बियाणे खरोखरच योग्य दर्जाचे आहे का यावरही संशय आहे. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेंगा भरल्याच नाही. यासाठी पाण्याची उघाड कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा बियाण्यातील दोष असल्याचे सांगितले जात आहे. याचीच पुनरावृत्ती हरभरा आणि गहू बियाण्यातून होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)