शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शेतकऱ्यांना रबी हंगामाची चिंता

By admin | Updated: October 14, 2014 23:24 IST

अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा

यवतमाळ : अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीनमध्ये तर शेतकऱ्यांची चक्क जनावरे सोडली. कपाशीलाही चार ते पाच बोंडे आहे. या दोनही नगदी पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरणार नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून आशा आहे. मात्र मशागत आणि बी-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांजवळ पैसेच नाही. याशिवाय हरभऱ्याचे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बियाणे खरोखरच योग्य दर्जाचे आहे का यावरही संशय आहे. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेंगा भरल्याच नाही. यासाठी पाण्याची उघाड कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा बियाण्यातील दोष असल्याचे सांगितले जात आहे. याचीच पुनरावृत्ती हरभरा आणि गहू बियाण्यातून होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)