शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना रबी हंगामाची चिंता

By admin | Updated: October 14, 2014 23:24 IST

अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा

यवतमाळ : अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीनमध्ये तर शेतकऱ्यांची चक्क जनावरे सोडली. कपाशीलाही चार ते पाच बोंडे आहे. या दोनही नगदी पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरणार नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून आशा आहे. मात्र मशागत आणि बी-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांजवळ पैसेच नाही. याशिवाय हरभऱ्याचे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बियाणे खरोखरच योग्य दर्जाचे आहे का यावरही संशय आहे. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेंगा भरल्याच नाही. यासाठी पाण्याची उघाड कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा बियाण्यातील दोष असल्याचे सांगितले जात आहे. याचीच पुनरावृत्ती हरभरा आणि गहू बियाण्यातून होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)