शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन शकुंतला ब्रॉडगेज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटरचा मार्ग तयार केला होता. या तीन लाईनपैकी कुठल्याही रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाले नाही.

ठळक मुद्देकरार संपल्याने रेल्वे बंद : यवतमाळकरांचे राष्ट्रपतींना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेचा विदेशी कंपनीशी झालेला करार संपला आहे. यामुळे ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. आता या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करून रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र यवतमाळकरांनी राष्ट्रपतींना पाठविले आहे.१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटरचा मार्ग तयार केला होता. या तीन लाईनपैकी कुठल्याही रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाले नाही.या लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. त्यासाठी जमीन हस्तांतरण करण्याची गरज नाही. यामुळे ब्रॉडगेज करण्याची मागणी यवतमाळकरांनी केली आहे. याविषयाचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले. या पत्रावर दिनेश दुबे, बाळासाहेब बाजड, दीपक खंडारे, तौकीन खान, बजरंगलाल जोशी, अब्दुल सागीर, शिवकुमार दुबे, रोहीत सोळंके, अनंता पांडे, भारत जामदर, सतीश मडावी आदींची स्वाक्षरी आहे.भूसंपादनाची गरज भासणार नाहीयातील मूर्तिजापूर ते बैतुल आणि यवतमाळ ते मूर्तिजापूर या दोन लाईन लंडनमधील निक्सन कंपनीने करारावर घेतल्या होत्या. या कंपनीचा करार आता संपला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेShakuntala Trainशकुंतला रेल्वे