Next

सर्व संतांची वाणी राष्ट्राच्या प्रगतीसाठी हितकारक! | Nagpur Mayor Shri. Dayashankar Tiwari Speech

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:17 IST2021-10-25T15:16:33+5:302021-10-25T15:17:26+5:30

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" नागपूरचे महापौर माननीय दयाशंकर यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "सर्व संतांची वाणी राष्ट्राच्या प्रगतीसाठी हितकारक!" असे का म्हटले आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा