ज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार? ट्रेनचा मार्ग गुजरातमधून जात असल्याने घातपाताचा उद्देश होता की बेजबाबदारपणा?, शेतक-यांच्या भरकटलेल्या ट्रेनबद्दल खा. राजू शेट्टी यांनी मोदींवर टीका केली आहे.