गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. ...
शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमाने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे प्रयत्न शासन प्रशासन करीत आहे.ऑनलाईन शिक्षण प्रणाली वर भर देण्यात येत असून विद्यार्थ्यांचे छंद जोपासणे,वर्गमित्र संकल्पना अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यां ...
जिल्ह्यात वाढता कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट मोहिमेला जिल्हा आरोग्य विभागाने अधिक वेग दिला आहे. ...
१३ आॅगस्ट रोजी तब्बल ६७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
जिल्ह्यातील ६८२ पैकी ५९४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले तर केवळ ८८ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला. ...
कृत्रिम वाळूचा वापर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने ११ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. ...
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली. ...
छायाचित्र जिओ टॅगवर अपलोड करणे आवश्यक असताना या सुचनेचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ...
मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात एकूण ४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९९८ वर पोहोचली आहे. ...
मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला. ...