शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

तोरणाळा येथील २० एकर क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 3:43 PM

५ शेतकºयांच्या मिळून २० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: सिंचन विहिरी आटल्या असतानाच रखरखत्या उन्हाचा परिणाम झाल्याने तब्बल ५ शेतकºयांच्या मिळून २० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या आहेत. त्यामुळे या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाशिम तालुक्यातील तोरणाळा येथे हा प्रकार पाहायला मिळत आहे.गतवर्षीच्या समाधानकारक पावसानंतरही वाढलेल्या उष्णतामानामुळे जिल्ह्यातील ९० टक्के विहिरींनी हिवाळ्याच्या अखेरपासूनच तळ गाठला. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झालाच शिवाय फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात तोरणाळा येथील ५ शेतकºयांच्या मिळून २० एकर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागेतील शेकडो झाडे रखरखत्या उन्हामुळे पूर्णपणे सुकली आहेत. आता ही झाडे तोडून सरपण करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात परसरात विठोबा गोटे, मंगेश रामचंद्र मगर, त्र्यंबक तुकाराम मुठाळ, रामदास ज्ञानबा मुठाळ, गणपत रामजी चौधरी आदि शेतकºयांचा समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात वाशिम तालुक्यासह मानोरा, मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील काही शेतकºयांच्या संत्रा बागा सुकल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.  जिल्हाधिकाºयांकडे मदतीची मागणीरखरखत्या उन्हामुळे संत्रा बागा सुकल्याने तोरणाळा येथील पाचही शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आता त्यांच्या संत्रा बागातून उत्पादनाची आशाही राहिली नाही. त्यामुळे हताश झालेल्या या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे २५ जुन रोजी निवेदन सादर करून आपली व्यथा मांडत सुकलेल्या बागांची पाहणी करण्यासह शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी