शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

चार एकरातील पिकात साचले गुडघाभर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:49 PM

शेतकºयाच्या चार एकर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीनच्या पिकात गुडघाभर उंच पाणी साचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : जिल्ह्यातील अनेक भागांत गुरुवार २६ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर जाऊन शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे आलेल्या नाल्याच्या पुराचे पाणी शेतात घुसले असून, आनंद तोतला या शेतकºयाच्या चार एकर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीनच्या पिकात गुडघाभर उंच पाणी साचले आहे. त्यामुळे अतोनात नुकसान झाल्याने ते हताश झाले आहेत. या नुकसानाची पाहणी पीकविमा कंपनी आणि प्रशासनाने करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ुमानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात गत काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी या परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे इंझोरी येथील दापुरा-इंझोरी नाल्याला पूर गेला. या पुरात अनेक शेतकºयांची शेतीच खरडून पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यातच येथील शेतकरी आनंद तोतला यांच्या चार एकर क्षेत्रातील सोयाबीन व कपाशी पूर्णपणे उद्धस्त झाली असून, त्यांच्या शेतात अद्यापही गुडघ्याएवढे उंच पाणी साचले आहे. त्यामुळे या पिकातून आता कवडीचेही उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. त्यामुळे या शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागासी पीकविमा कंपनीने या नुकसानाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकºयाने केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी