शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गोठ्याला आग; शेतीपयोगी साहित्य जळून खाक

By सुनील काकडे | Updated: March 30, 2024 18:16 IST

शेतीपयोगी विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पाटील संकटात सापडले आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील धामणी (ता.मानोरा) येथील दादाराव सखाराम पाटील यांचे गावात असलेल्या गट क्रमांक ६० मधील गोठ्याला २८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात शेतीपयोगी विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पाटील संकटात सापडले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, २८ मार्च रोजी गोठ्याला अचानक आग लागली. घटनेची वार्ता कळताच आसपासच्या लोकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. सुदैवाने गुरे नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र गोठ्यात ठेवून असलेले स्प्रिंकलर पाईप, टीनपत्रे, कुटार यासह हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. धामणी येथील तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्याचा अहवाल तहसिलदारांकडे सादर केला आहे. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी दादाराव पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :fireआगwashimवाशिम