शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

वाशिम  जिल्ह्यात पाणी गुणवत्तेसंदर्भात गावोगावी प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:54 PM

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची पूर्वतयारी म्हणून गावोगावी स्थानिक पातळीवरील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता यावर भर देण्यात आला.

ठळक मुद्देपंचायत समिती गणनिहाय संबंधित कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे.ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पाणी वापर संस्थेचे सदस्य आदींनी यासंदर्भात माहिती दिली जात आहे.

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची पूर्वतयारी म्हणून गावोगावी स्थानिक पातळीवरील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता यावर भर देण्यात आला.

वाशिम  जिल्हयाला १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होते. सदर उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर आता बांधलेल्या शौचालयाचा पूर्ण वापर करणे, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, सार्वजनिक शौचालये व शोषखड्डे यावर भर दिला जाणार आहे. तत्पूर्वी पंचायत समिती गणनिहाय संबंधित कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पाणी वापर संस्थेचे सदस्य आदींनी यासंदर्भात माहिती दिली जात आहे. ८ व ९ मे रोजी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने यांच्यासह जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता कक्षाचे मुख्य प्रशिक्षक शंकर आंबेकर, प्रफुल काळे, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता घाडगे, गिरी, राठोड, आखाडे, घोडे, राऊत, रिचा केजकर आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वच्छ पाणी, पाणी गुणवत्ता, अस्वच्छ पाण्याचे दुष्परिणाम आदीसंदर्भात माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला इंझोरी सर्कलमधील पाचही गावाचे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जलसुरक्षक, आशा, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतच्या कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान