शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मोतसावंगा धरणातील जलसाठय़ाच्या पातळीत घट

By admin | Updated: October 23, 2014 00:48 IST

मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीवरील प्रकल्पातून होतो २१ गावांना पाणीपुरवठा.

सायखेडा (मंगरुळपीर, जि. अकोला): मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीवरील मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या मोतसावंगा धरणातील जलसाठय़ात हिवाळय़ाच्या दिवसांतच घट झाल्याचे दिसत आहे. मोतसावंगा प्रकल्प हा तालुक्यातील महत्त्वाचा जलप्रकल्प आहे. या प्रकल्पावर शेकडो हेक्टर जमिनीचे सिंचन होत, तसेच मंगरुळपीर शहरासह २१ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी अनियमित पावसाळा झाला होता; परंतु जलसाठे तुडुंब भरले होते. त्यावेळी या प्रकल्पास १00 टक्के जलसाठा भरला होता. मात्र, यावर्षी अत्यल्प पावसामुळे धरणात शंभर टक्के जलसाठाच झाला नाही. मोतसावंगा धरणाची निर्मिती परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने १९७१-७२ साली करण्यात आली होती.या प्रकल्पामुळे परिसरातील मोतसावंगा, निंबी, मानोली, गोलवाडी येथील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. परंतु, प्रत्यक्षात जलपातळी खालावल्यामुळे सिंचनाच्या मुख्य उद्देशाला बगल मिळत् आहे. पाण्याचा वापर योग्य प्रमाणातच करणे गरजेचे आहे; अन्यथा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.