शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

४६६ शेतकऱ्यांना बसला अतिवृष्टीचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 4:36 PM

या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे.  

लोकमत न्युज नेटवर्कधनज बु.(वाशिम) : परिसरात सोमवार २२ जूनच्या रात्री वादळीवाºयासह पाऊस पडला. यात १५ गावांतील ४६६ शेतकºयांच्या मिळून १९३.३७ हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीसह पिकांचे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे.  कारंजा तालुक्यात धनज बु. महसूल मंडळात २२ जून रोजी तब्बल पाच तास धोधो कोसळलेल्या पावसामुळे  अनेक शेतकºयांनी केलेल्या पेरणीसह शेतजमिनी खरडून गेल्या, तर अनेकांच्या शेतात तलावाप्रमाणे पाणी साचले. या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही नुकसानाच्या पंचनाम्यांची पडताळणी करून अहवाल तयार करण्यात आला नव्हता. लोकमतने या संदर्भात ३ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच पंचनाम्यांची पडताळणी वेगाने सुरू करण्यात आली. शनिवार ४ जुलै रोजी धनज बु. महसूल मंडळ अधिकाºयांनी या नुकसानाच्या पंचनाम्याचा अंतीम अहवाल तयार केला. त्यानुसार धनज बु. येथे ३४.८६ हेक्टर, भिवरी ६.४०, धनज खु. २३.३२, हिंगणवाडी ७.५०, रामटेक ६.५५, अंबोडा, २४.४०, शिरसोली १०.४०, तामसवाडी ६.४०, भांबदेवी ९.९०, मेहा १३.१३, पेंघा (उजाड) १६.११, बोंद्रेवाडी २१.४०, माळेगाव ८.३० हेक्टर, धोत्रा जहॉगिर २.२० हेक्टर  आणि मोरपूर २.५० हेक्टर अशी १५ गावे मिळून एकूण १९३.३७ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, तूर, कापूस आणि इतर पिकांचे नुकसान झाले, शिवाय शेतजमीन बाधित झाली आहे.  आता हा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती