शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

विरारमधील जलस्रोत संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 5:08 AM

पन्नास वर्ष जुना बावखल बाधीत : सांडपाण्यामुळे परिसरात रोगराई

विरार : येथील एका अनधिकृत इमारतीच्या विकासकाने सांडपाणी दोन फुटावर असलेल्या मुख्य नाल्यात न सोडता शेजारी असलेल्या जवळपास ५० वर्ष जुन्या बावखलात सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिणामी येथील रहिवाशाना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे वसई विरार शहरात पाण्याचा तुटवडा असतानाच नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत नष्ट करण्याचे प्रयत्न अनधिकृत विकासकांकडून सुरु आहे. झपाट्याने वाढत चाललेली बांधकामे व त्याकडे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढत चालले आहे. विरार पूर्व येथील फुलपाडा स्थित गांधी चौक येथे झा निवास ही इमारत आहे. तिचे बांधकाम मुख्य नाल्याच्या कठड्यावर केले आहे. ती इमारत दहा वर्ष जुनी असून तेथे जवळपास शंभरहुन अधिक कुटुंब येथे राहत आहेत. या प्रकरणाबाबत महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ लक्ष देत सबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबत विकासक पवन तिवारी म्हणाले की, या इमारतीचे बांधकाम हे दहा वर्ष जुने आहे. इमारत बांधली होती तेव्हा आम्ही त्याची ड्रेनेज लाईन चेंबर बनवून मुख्य नाल्यात सोडली होती. त्यानंतर या इमारतीचा ताबा सोसायटी स्थापन झाल्यानंतर रहिवाशांना देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून चेंबर तुटलेल्या अवस्थेत असल्याने बिल्डिंगचे सांडपाणी बावखलात जात आहे.दहा वर्षांपूर्वी इमारत बांधली होती तेव्हा आम्ही त्याची ड्रेनेज लाईन चेंबर बनवून मुख्य नाल्यात सोडली होती. गेल्या दोन वर्षांपासून चेंबर तुटलेल्या सांडपाणी बावखलात जात आहे. चेंबर दुरु स्त करण्याचे काम सोसायटीचे आहे.- पवन तिवारी (विकासक)या परिसरात आम्ही पिढ्या-न-पिढ्या राहत असून पूर्वी या बावखलाच्या पाण्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी वापर केला जात होता. मात्र हे बावखल आता सांडपाण्याच्या विळख्यात अडकले आहे.- अक्षय पाटील, स्थानिक 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी