शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

साखरा धरण प्रकरणी टँकरचालकांवर गुन्हा दाखल; डहाणू तालुक्यातील २९ गावांना होतो पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:49 IST

नागरिकांत संताप

डहाणू : डहाणू तालुक्यातील नगरपरिषद, वाणगाव, चिंचणीसह पश्चिमेकडील २९ गावांतील लाखो लोकांची तहान भागवणाऱ्या साखरा धरणाजवळ रस्त्याच्या बाजूला घातक रसायन टाकल्याच्या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाणगाव जवळील साखरा धरणाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या घातक रसायनामुळे या भागात दुर्गंधी पसरली होती. याबाबत प्रसारमाध्यमांत क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनाकडून तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत संबंधित विभागांना सूचित केले.

डहाणू विधानसभेचे आ. विनोद निकोले, पालघरचे आ. श्रीनिवास वनगा यांनीही याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता राजन दाधवड यांनी टँकरच्या चालकाविरुद्ध वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या धरणात रसायन टाकल्याच्या भीतीने काही लोकांना धरणातून होणाºया पाणीपुरवठ्याबाबत संभ्रम होता. सेरेक्स ओव्हरसिज कंपनीचे जनरल मॅनेजर राजेश द्विवेदी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे. याबाबतचा पुढील तपशील समजू शकला नाही. याप्रकरणाचा तपास वाणगाव पोलीस निरीक्षक राकेश पगारे हे करत आहेत.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र