शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

साखरा धरण प्रकरणी टँकरचालकांवर गुन्हा दाखल; डहाणू तालुक्यातील २९ गावांना होतो पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:49 IST

नागरिकांत संताप

डहाणू : डहाणू तालुक्यातील नगरपरिषद, वाणगाव, चिंचणीसह पश्चिमेकडील २९ गावांतील लाखो लोकांची तहान भागवणाऱ्या साखरा धरणाजवळ रस्त्याच्या बाजूला घातक रसायन टाकल्याच्या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाणगाव जवळील साखरा धरणाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या घातक रसायनामुळे या भागात दुर्गंधी पसरली होती. याबाबत प्रसारमाध्यमांत क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनाकडून तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत संबंधित विभागांना सूचित केले.

डहाणू विधानसभेचे आ. विनोद निकोले, पालघरचे आ. श्रीनिवास वनगा यांनीही याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता राजन दाधवड यांनी टँकरच्या चालकाविरुद्ध वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या धरणात रसायन टाकल्याच्या भीतीने काही लोकांना धरणातून होणाºया पाणीपुरवठ्याबाबत संभ्रम होता. सेरेक्स ओव्हरसिज कंपनीचे जनरल मॅनेजर राजेश द्विवेदी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे. याबाबतचा पुढील तपशील समजू शकला नाही. याप्रकरणाचा तपास वाणगाव पोलीस निरीक्षक राकेश पगारे हे करत आहेत.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र