शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पाण्याअभावी फुलशेती लागली करपू; महावितरणचा मनमानी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:59 PM

शेतकऱ्याला बसणार फटका

वाडा : वाडा तालुक्यातील चंद्रपाडा येथील काशिनाथ पाटील यांनी आपल्या पाच एकर जागेत फुलांची लागवड केली आहे. मात्र, विजेचे यंत्र लावूनही अद्याप विजेची जोडणी न झाल्याने विद्युत पुरवठा नाही. परिणामी पाणी शेतापर्यंत आणता येत नाही. पाण्याअभावी ही फुलशेती करपू लागली आहे. महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकºयाला बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

पाटील यांनी आपल्या शेतावर विजेची जोडणी घेण्यासाठी ३ आॅगस्ट २०१७ रोजी महावितरण कंपनीकडे ५ हजार ४०० रुपये भरले होते. मात्र, अनेक वर्षांपासून हेलपाटे मारून त्यांच्या जागेवर खांब पुरून वीजवाहिनी देखील खेचली. त्यानंतर वीजेचे यंत्रही बसवले. मात्र काही महिन्यांपासून हेलपाटे मारूनही वीज जोडणी केलेली नाही. पाटील यांनी यंदा विविध जातीच्या फुलांची लागवड केली आहे. मात्र, वीजजोडणी नसल्याने आता पाण्याअभावी फुलशेती करपू लागली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना लाखो रूपयांचा फटका बसणार असल्याने ते चिंतेत आहेत. यासंदर्भात महावितरणचे सहा. अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता ट्रान्सफॉर्मर तत्काळ सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी