शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

तांदूळवाडी किल्ल्यावरून २१ पर्यटकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:58 AM

सफाळ्याच्या तांदुळवाडी किल्ल्यावर भरकटलेल्या मुंबई-ठाणे येथील २१ पर्यटकांची सफाळे पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरूप सुटका करीत त्यांना रेल्वेने घरी पाठविण्यात आले आहे.

पालघर  - सफाळ्याच्या तांदुळवाडी किल्ल्यावर भरकटलेल्या मुंबई-ठाणे येथील २१ पर्यटकांची सफाळे पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरूप सुटका करीत त्यांना रेल्वेने घरी पाठविण्यात आले आहे.मुंबई पासून १०४ किमी तर ठाणे पासून अवघ्या ७५ किमी वर पालघर तालुक्यातील तांदुळवाडी किल्ला तरुणाईला आकर्षित करतो. रविवारी मुंबई आणि ठाणे येथून २९ तरु ण-तरु णींनी तांदुळवाडी किल्ल्यावर चढण्यास सुरु वात केली. दिवसभर किल्ल्यावर भ्रमंती करून आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याची मजा लुटल्यानंतर या सर्व तरु णांनी खाली उतरण्यास सुरु वात केली. खाली उतरण्याची पायवाट हे तरु ण चुकल्याने तासभर ते किल्ल्यावरच फिरत राहिले. दरम्यान अंधार दाटल्याने हे सर्व पर्यटक किल्ल्यावरच अडकून पडले. या भागात बिबटे व हिंस्त्र श्वापदे असल्याने या पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यातील काही पर्यटकांनी पालघर पोलीस कंट्रोल रुमशी संपर्कसाधून मदतीची याचना केली. सफाळे पोलीस स्टेशन चे स पो नि. संदीप सानप यांनी काही ग्रामस्थ, पोलीस पाटील यांना सोबत घेऊन पर्यटकांना खाली आणले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार