शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

गाव पातळीवरील समित्यांचे काम कागदावरच

By admin | Updated: September 20, 2014 23:59 IST

गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रा़पं़ पदाधिकारी व प्रशासनास लोकसहभागरूपी मदतीचा हात मिळावा म्हणून विविध ग्राम विकास समित्यांचे गठण केले जाते. ग्रामसभेतून निवड झाल्यानंतर

वायगाव (नि़) : गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रा़पं़ पदाधिकारी व प्रशासनास लोकसहभागरूपी मदतीचा हात मिळावा म्हणून विविध ग्राम विकास समित्यांचे गठण केले जाते. ग्रामसभेतून निवड झाल्यानंतर या समित्या मात्र कागदाच्या बाहेर निघत नसून कागदोपत्री पूर्तता करणे याशिवाय समित्यांचे कार्य पूढे सरकत नसल्याचे दिसते़ यामुळे समिती स्थापण्याचा मूळ उद्देश लोप पावत असल्याचे दिसते़ गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रा़पं़ च्या मदतीला सुज्ञ नागरिकांची जोड असावी म्हणून ग्रामविकास समिती स्थापन करण्यात येते. गावात स्वच्छता राहावी म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती स्थापन केली जाते. असे असले तरी अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसते़ पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे म्हणून पाणीपुरवठा स्वच्छता समिती असली तरी अशुद्ध पाणी मिळते. वसुली व्हावी म्हणून जनजागृतीसाठी समितीची मदत ग्रा़पं़ ला होत नाही. वन संवर्धनासाठी वन व्यवस्थापन समिती, तंटे गावातच मिटावे म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त समिती असते; पण समिती नेमतानाही तंटे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसते़ पुरस्कारासाठी तंटे मिटवत असले तरी वास्तव वेगळे आहे. जलसंवर्धन, मृदसंवर्धन, उपजीविकेची संसाधन निर्माण करण्यासाठी पाणलोट व्यवस्थापन समिती, मनरेगाच्या कामाचे मुल्यमापण करण्यासाठी लोकलेखा समिती, कृषी व उद्योग विकासासाठी केम समिती, शैक्षणिक विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती आदी समित्या आहे़ यावर्षी नव्याने जैविक विविधता व्यवस्थापन समिती ग्रामसभेतून नेमली़ अनेक समित्यांचे गठण गरजेनुसार केले जाते. सदर समितीत निवड होण्यासाठी सदस्याला त्या विषयाची प्राथमिक माहिती असणे किमान आवश्यक असते. त्याला त्या विषयाची आवड व काही कार्य करण्याची तयारी असावी. त्याला समस्येची जाण व महत्त्व कळले पाहिजे, तरच तो आपले काम उत्तमरित्या करू शकेल. समिती नेमताना सुज्ञ नागरिकांची निवड होण्याऐवजी मर्जीतील व्यक्तींची वर्णी लागण्यासाठी प्रयत्न होतात़ यामुळे अनेकदा गावातील राजकीय वातावरण तापते. समिती नेमण्याची कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर समितीचे कार्य तसेच राहते़ याचा परिणाम गावाच्या सर्वांगिण विकासावर होत असून आज अनेक गावे हागणदारीच्या विळख्यातून बाहेर पडली नाहीत़ समिती नेमण्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर प्रशासकीय स्तरावरून मदत मिळत नाही. त्याच्या कामकाजाचा आढावा घेतला जात नाही. यामुळे या ग्रामविकास समित्या स्थापन करून कोणते प्रश्न मार्गी लावले जातात, हा प्रश्नच आहे़(वार्ताहर)