शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

पोलीस दादांनी दिले ७२ भुकेल्यांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बसस्थानक, रेल्वे स्थानक या सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत थांबलेल्या भुकेल्या ७२ व्यक्तींना जेवन देण्यात ...

ठळक मुद्दे‘खाकी’ने जोपासली सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बसस्थानक, रेल्वे स्थानक या सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत थांबलेल्या भुकेल्या ७२ व्यक्तींना जेवन देण्यात आले. हा उपक्रम वर्धा शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविला.मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून जो ज्या ठिकाणी आहे त्याने त्याच ठिकाणी पुढील २१ दिवस थांबावे. तसेच नागरिकांनी या २१ दिवसांच्या कालावधीत घरातच राहून कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक ठिकाणी आसरा घेतलेल्या भुकेलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना जेवन देण्यात आले.हा उपक्रम पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्त्वात शहर पोलीस ठाण्यातील सचिन धुर्वे, सचिन इंगोले, पवन नीलेकर, महादेव सानप, सुर्यवंशी, दिवाकर परिमल, विकास मुंडे, सचिन राठोड यांच्यासह अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी राबविला. लॉक डाऊन दरम्यान या व्यक्तींना दोनवेळचे जेवन देण्याची जबाबदारी शहर पोलिसांनी उचलली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस