वर्धा शहरामध्ये कोरेगाव भीमा विजयस्तंभ उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी निवेदनातून केली आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. ...
नजीकच्या जामणी येथील शेतकरी आशीष मधुकर येणकर व मनीष सुधाकर येणकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या थैमानाला कंटाळून व सर्वेक्षणाला होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन अखेर उभ्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरविला. ...
कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेच ...
बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत ८ हजार २७१ कामगारांना साहित्य खरेदीसाठी ४ कोटी १३ लाख ६२ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कामगार अधिकारी कार्यालयातर्फे नोव्हेंबर अखेरपर्यंत नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल ...
हुसेनपूर येथील ग्रा.पं. इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम १ जानेवारी रोजी होता. या कार्यक्रमात सरपंच व सचिव यांच्यातच शाब्दीक चकमक झाली. यामुळे हा वाद पोलिसांत पोहोचला. या प्रकरणाची सध्या परिसरात खमंग चर्चा आहे. ...
यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे. ...