उमरी ते लिंगा या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात येत आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गावरील जडवाहतूक वाढली असल्याने रस्ता उखडला आहे. ...
शिक्षकांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे. यामुळेच देशाचे भविष्य उज्वल होईल, असे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले. आंजी (मो.) येथे आयोजित जि.प. शाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय व बक्षीस वितरण क ...
येथील न.प. माध्यमिक शाळेच्या पटांगणात आयोजित तीन दिवसीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनीत उत्कृष्ट प्रतिकृतींची निवड करून गुणानुक्रमे पारितोषिके दिली. ...
शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा, वेग व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून रविवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शहराच्या विविध विकास कामांची पाहणी केली. ...
येथील नूतन शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण काढण्यात यावे. या भागात येणाऱ्या मद्यपिंसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा बंदोबस्त करीत शाळेचे मैदान विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, .... ...
खेळामुळे युवकांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. यामुळे गावोगावी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात याव्या. जेणेकरून युवकांमध्ये एकीचे बळ निर्माण होईल आणि या एकजुटीतूनच गावाचा विकासही साधता येईल, असे मत माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त क ...
देशाला पूढे जायचे असेल तर समाज प्रयत्नवादी असणे गरजेचा आहे; पण आज दैववादाचे स्तोम वाढविले जात आहे. यातून अंधश्रद्धांना खतपाणी मिळत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज आहे. अंधश्रद्धा समाजासाठी घातकच आहे, ..... ...
या हंगामात सुरू असलेली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आबाळ थांबण्याचे कुठलेही संकेत नाहीत. एकीकडे, कापसाने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. भाव वाढत असले, तरीही उत्पादन घटल्याने या दरवाढीचा कोणताही फायदा यंदा शेतकºयांना होणार असल्याची चिन्हे नाहीत. ...
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजार ...