आजच्या काळात गरीब, श्रीमंत, दुर्बल, सबल, शोषक शोषित अशी दरी वाढत आहे. अजूनही दारिद्र्याने पिचलेला समाज पीडित जीवन जगत आहे. अशावेळी अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाशपूत्र होऊन उजेड निर्माण करू असा संकल्प कवी संमेलनातून अनेक कवींनी केला. ...
महागाईच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता दोन वेळचे जेवण मिळविणे तसेही कठीणचं. अशा व यासारख्या अनेक नागरिकांना कमी पैशात जेवण उपलब्ध करून देण्याचा मानस वर्धेच्या नगराध्यक्षांचा आहे. ...
सेलू तालुक्यातील धपकी शिवारात अनोळखी युवतीचा नग्न मृतदेह आढळला होता. तिची ओळख पटली असून शुभांगी पिलाजी ऊईके (१९), असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय वाढीस लागावा या उद्देशाने जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ देवळी येथे करण्यात येणार होती; पण जागा उपलब्ध होत नसल्याने सदर बाजारपेठ निर ...
विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. येथील यात्रा महोत्सवाला पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. रामनामाच्या जयघोषाने प्रतिपंढरपूर दुमदुमणार आहे. ...
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध क्षयरोग केंद्रात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. क्षयरोग दिनानिमित्त गांधी मेमोरिअल लेफ्रसी फाउंडेशन येथून प्रभात काढण्यात आली. ...
आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या प ...
येथील स्मशानभूमीची समस्या निकाली निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत येथील दारूगोळा भंडार आणि नगरपरिषदेत वाद होता. आता ही जागा आपल्या मालकीची असल्याचे कुणी एका इसमाने स्मशानभूमीतील शेडच्या खांबावर लिहून ठेवले आहे. या लिखाणामुळे जागेच्या वादाचा त्र ...
जीवनात यशस्वी होण्यासाठी कुठलाही शॉर्टकट न अवलंबिता, असेल त्या परिस्थितीत कठोर मेहनत, तीव्र इच्छाशक्ती व निश्चित धैर्य या त्रिसुत्रीवर जगातील कुठलेही यश निर्भेळपणे मिळविता येते, असे मत सि.ए. अभिजीत थोरात यांनी मांडले. ...
जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाच्या या निर्णयाला बगल देत या सबबीखाली असलेल्या निधीत कपात केली. परिणामी ठेवलेल्या तोकड्या निधीत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभापासून मागासवर्गीय महिला वंचित राहिल्या. ...