कुठेही अपघात झाल्यास सर्वप्रथम अपघातग्रस्तांना लोकांनी मदत करावी. त्वरित रुग्णालयात घेऊन जावे. या माणुसकीपूर्ण कामात पोलीस प्रशासनाकडून कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी दिली. ...
भारत सरकारच्या माध्यमातून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून एकूण सहा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे. ...
एकच मिशन शेतकरी आरक्षण या चळवळीला लोकाभिमूख करण्याच्या उद्देशाने मिशनच्यावतीने शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ (वेबसाईट ) सुरू करण्यात आले आहे. ...
श्री राम जन्मोत्सवानिमित्त शहरात प्रभू श्रीरामाचे वंदन करण्यात आले. श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती सजविलेल्या रथावर शोभून दिसत होती. ...
बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीत विशेष सवलत देण्यात आली आहे. यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ५० तर जिल्ह्याबाहेरील विद्याार्थ्यांसाठी २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. ...
शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात मोठा गाजावाजा करीत विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली;पण सध्या त्यांना साधे पाणी देण्याकडेही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ही रोपटे शेवटची घटीका मोजत आहेत. ...
आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे. ...
सेलू तालुक्यातील धपकी शिवारात शुभांगी पिलाजी उईके या १९ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. हा रेल्वेचा अपघात नसून तिच्यावर बळजबरी करून हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ...