यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. ...
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम ८१ (४) अन्वये सोमवारी अण्णाभाऊ साठे सभागृहात वर्धा न.प.ची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ...
जिल्हा परिषदेत ३०:५४ आणि ५०:५४ या विषयाखाली १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून ग्रामीण भागाचा विकास साधावयाचा आहे. शिवाय सुशिक्षीत बेरोजगारांना यातून रोजगार मिळण्याचा आतापर्यंतचा पायंडा यंदा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मोडीत काढला. ...
तो वेद शिकला नाही; पण त्याने इतरांच्या वेदना जाणल्या. यातूनच व्याधीग्रस्त रुग्णांच्या सुश्रूषेचा वसा खांद्यावर पेलत कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वृद्धांना सेवा देण्याचे काम सेलू तालुक्याच्या जुवाडी येथील यशवंत अरुण वाघमारे हा करीत आहे. ...
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर वर्धेकरांनी प्लास्टिक मुक्तीकरीता भक्कमपणे पाऊले टाकत याविषयीची व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने ‘सुर नवा ध्यास नवा जि. प. शाळेतच प्रवास हवा’चा नारा देत प्रवेश अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. ...
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून रस्ता निर्मितीप्रसंगी दुभाजकांची निर्मिती करण्यात आली; पण त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे कधीही लक्ष देण्यात आले नाही. ...
सेलू तालुक्यातील धपकी शिवारात रेल्वे रूळावर २० मार्च रोजी एका मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला. सिंदी (रेल्वे) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. हे प्रकरण राजकीय दबावात दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ...