महावितरणला सुरळीत वीज पुरवठा करण्याकरिता नियमित देयके अदा होणे महत्त्वाचे असते; पण बरेच ग्राहक नियमित विद्युत देयक अदा करीत नसल्याने महावितरणलाच अडचणींचा सामना करावा लागतो. ...
अनु. जाती, जमातीवरील अत्याचार थांबावे म्हणून अॅट्रॉसिटी अॅक्ट तयार करण्यात आला होता; पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शहानिशा केल्याशिवाय अटक करणे बंधनकारक नाही, असे आदेश पारित केले. ...
विकासाबाबत विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. गावाकडे चला हा महात्माजींचा मुलमंत्र घेऊनही आम्ही शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून विकासाच्या रथाचा वेग वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. ...
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दोन आरोपी पेरॉलवर आले; पण ते परत गेले नाही. यामुळे वर्धा पोलिसंकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ...
येथे झालेल्या शुभांगी उईके बलात्कार व खुन प्रकरणात परिस्थीती जन्य पुरावे पोलिसांनीव नष्ट केले. त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याचा आरोप गोंडीयन नेते अवचित सयाम यांनी केला आहे. ...
शेतात बांधून असलेल्या गायीचा रात्री फडशा पाडल्याने भयग्रस्त ग्रामस्थांनी गावातून पलायन करणे सुरू केले आहे. वाघ उसंत घेत नाही. वनविभाग दिलासा देत नाही. ...
विदर्भात वाघांची संख्या वाढल्याने वर्धा जिल्ह्यातील बोर, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व नागपूर जिल्ह्यातील उमरेड नजीकचा कऱ्हाडला या तीन व्याघ्र प्रकल्पांना जोडून व्याघ्र कॉरिडोर निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
ग्रामीण भागातील महिलांनाही न्याय मिळाला पाहिजे. ग्राम स्वराज्याचे स्वप्न पाहणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. ...
शेतकऱ्याला सुलभ व सोपी कर्जमुक्ती ही रास्त व प्रासंगीक मागणी आहे. मात्र, तो नेहमीचा उपाय होणे शक्य नाही. उत्पादन खर्चाच्या हिशोबात खर्चाचे अनेक मुद्दे न धरता सरळ सरळ आधारित खर्चाच्या १५० टक्के भाव मिळायला हवा. ...