नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे. ...
नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही. ...
देवळी-वर्धा मार्गावरील संत छावरा शाळेजवळ दुचाकीला मागाहून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यामुळे समोरच्या दुचाकीवरील दोन्ही युवक ट्रकखाली आले. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडला. ...
भारतीय वैद्यक परिषदेने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य सेवा संचालनालय दिल्ली यांच्या सल्ल्यानंतर सुमारे २१ वर्षांनी एमबीबीएसचा नवीन अभ्यासक्रम तयार केला. ...
आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रीक डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन असोसिएशन समितीच्या वतीने जुने आरटीओ मैदान येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. ...
पाणी फाऊंडेशन २०१८ वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सामाजिक संघटनांसह ग्रामस्थही या स्पर्धेत हिरीरीने सहभागी झाले असून सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा दिसत आहे. ...
पिण्याच्या पाण्याची समस्या व विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी माया ठवरी याच्या नेतृत्वात मंगळवारी नगर पंचायत कार्यालयात मोर्चा आणून ठिय्या दिला. ...
येथील शेतकरी बबन ढोकणे यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात आले. हे काम सुरू असताना मंगळवारी सकाळच्या सुमारास ती अचानक खचली. यावेळी चार मजूर विहिरीत काम होते. ...
जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. ...