तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग, अशी गांधीजींची संकल्पना होती. यामुळे सदर संकल्पना व महात्मा गांधी यांना अपेक्षित शिक्षण देणारे विद्यापीठ वर्धेत लवकरच उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन म ...
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात रितिका त्रिपाठी हिने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त केले. यासह विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण ११८ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले. ...
सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचा नववा दीक्षांत सभारंभ गुरूवारी पार पडला. यात मध्य भारतातील ९० वर्षीय ख्यातनाम आरोग्य तज्ज्ञ डॉ. बी.जे. सुभेदार यांना डॉक्टरेट इन मेडिकल सायन्सेस या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. ...
संसदेमध्ये चर्चा न करता काँग्रेससह विरोधी पक्षातील सदस्य अधिवेशन काळात कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. विरोधकांनी तब्बल २३ दिवस संसद बंद पाडली. हा प्रकार लोकशाहीला मारक असून निंदनीय आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी उपोषण मंडपात व्यक्त केले. ...
तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग अशी संकल्पना असलेले आणि महात्मा गांधी यांना अपेक्षीत असलेले शिक्षण देणारे विद्यापीठ उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर म ...
गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयार ...
हमी भावाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर शासकीय खरेदी यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या नाफेडला दिली. नियमानुसार दहा दिवसांच्या आत चुकारे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना तब्बल दीड महिना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागली. आजच्या स्थितीत अज ...
मार्च २००३ मध्ये डबघाईस आलेला कॉटन मील १० वर्षांपूर्वी अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह सुरू झाला. यात ३०० युवकांना रोजगार मिळाला असला तरी कामगारांची आर्थिक कोंडी होत आहे. कामगार कायद्यानुसार वेतन व इतर सुविधा मिळत नाही. ...
सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील शुभांगी उईके हिचा धपकी शिवारातील रेल्वे रूळावर विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप आई-वडील व आदिवासी संघटनांनी केला. ...
लोकसभा व राज्यसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सलग चार आठवडे बंद पाडून कुठलीही चर्चा न करता विरोधकांनी लोकशाहीची विटंबना केली. याचा जाहीर निषेध म्हणून भाजपाचे खासदार लाक्षणिक उपोषण करणार आहे. ...