राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. शिवाय, प्रकरणे आपसी समझोत्याने लवकर निकाली निघाल्यामुळे दोन्ही पक्षकरांना मानसिक समाधान मिळते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार प ...
जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने कलम ६८ अंतर्गत तब्बल ९० जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर प्रभावी अंमलब ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मार्च रोजी महात्मा गांधी यांच्या भूमीतून म्हणजे वर्धा येथून प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी दिली ...
मागील काही वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत गावा तेथे रस्ता तयार करण्यात आला. परंतु त्यानंतर या डांबरी रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचा खड्डेमय प्रवास सुरु झाला. तो अद्यापही थांबला नसल्याने मोझरी परिसरातील नागरिकांची वहिवाट ब ...
लोकसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचेच कापडी फलक, झेंडे आदी बाबींसाठी आयोगाकडून न ...
विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मातंग समाजाचे पुढारी आणि काही समाजबांधव आंदोलनस्थळी एकत्रही आलेत. ...
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून कत्तलीसाठी नेणारी सहा जणावरे ताब्यात घेतली. या कारवाईत जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. ...
वर्धा तालुक्यातील पवनार तर समुद्रपूर तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतात उभ्या असलेल्या गहू व चना पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांना गारपिटीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...
नापिकी, कर्जाचे ओझे, परतीच्या पावसाचा तडाखा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. मागील १४ महिन्यांत जिल्ह्यातील १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रशासकीय आकडेवारीच सांगते. ...
गांधी व जिना यांच्या व्यक्तिमत्त्वात समानता होती. दोघेही वकील होते. दोघांचेही उच्च शिक्षण व जन्म गुजरातमध्ये झाला. दोघांचेही राजनैतिक गुरू गोपाळकृष्ण गोखले होते. गांधींनी राजनीतीचा धर्म स्वीकारला. जिनांनी राजनितीचा विपर्यास शोधला. ...