प्रकाश चौधरी रा. शिक्षक कॉलनी, हे परिवारासह नागपुरला दवाखान्यात गेले होते. त्यामुळे चोरट्यांनी बंद असलेल्या घराच्या मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून १५० गॅ्रम सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. सायंकाळी ...
वर्धा जिल्ह्याला काँग्रेसच्या ब्रिटिशकालीन चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची कायम ओळख राहिली. २०१४ नंतर मात्र भाजपची विजयाची घोडदौड अजूनही थांबलेली नाही. ...
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला आयकॉनिक साइट्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचनेची नोंद घेतली असून भविष्यातील घडामोडींकरिता मंत्रालयाच्या विचाराधीन राहील, असे पत्र पर्यटन मंत्रालय, भारत सरकारकडून आले आहे. ...
अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्या इमारतींचे आधुनिकीकरण व नव्याने बांधकाम करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस शहराचा व्याप वाढत असल्याने दर्जेदार व आधुनिक सुविधायुक्त ठाणे असणे आवश्यक असल्याने आमदार डॉ. भोयर यांनी सतत प्रयत्न केले. ...
येथील धाम नदी पात्रात मुरुम टाकल्यानंतर तो वाहून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजुने संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथील मेडीटेशन हॉल, विसर्जन कुंडाची कामे अर्धवट स्थितीत आहे. विसर्जन कुंड तयार असला तरी त्या कुंडाकडे जाणारा रस्ता नसल्याने व कुंडा ...
आरोपी राजेश यादव व एका अल्पवयीन आरोपीने मृत आशीषचा भाऊ प्रणलचा मित्र विपुल तेलंग याच्या घराची साफसफाई करण्याचे काम घेतले होते. त्याकरिता विपुलकडून पाचशे रुपये अॅडव्हान्स घेऊन तो आशीषकडे ठेवायला दिला होता. ...
जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व वृद्ध आणि अपंगांना पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावर जाण्याकरिता त्रास होऊ नये म्हणून लाखो रुपये खर्चून लिफ्ट बसविण्यात आली. पण, सुरुवातीपासून या लिफ्टला ग्रहण लागले. प्रारंभी काही दिवस ही लिफ्ट बंदावस्थेत ...
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सालोडच्या वतीने सदगुरू सदानंद मठ येथे गुणवंत ...
सेवाग्राममध्ये प्रारंभी मोठ्या प्रमाणावर शिंदोल्याची झाडे आणि शिंदोल्याचे बण होते. यात चव्हाण परिवाराचे शिंदोल्यांच्या बण प्रसिद्ध होते. गावात फडे आणि झांज्या बणविण्याची पध्दती होती. सेवाग्राममध्ये मातीच्या भिंती घालून विविध कुट्यांची निर्मिती करण्या ...
चांगला लोकप्रतिनिधी मिळाला की, आपली कामे व समस्या चुटकीसरशी सुटतात. भोयर यांच्या रुपात एक चांगला आमदार तुम्हाला मिळाला आहे. त्यांनी हे प्रकल्प कार्यालय आणून आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...